PMKSY 2024: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्ज कोठे/कसा करायचा?
सध्या पाणीटंचाईची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. यासाठीच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना राबवली आहे. जेणेकरून उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर होईल. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करायचा? … Read more