Kitaknashake-किटकनाशके खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी…
Kitaknashake-किटकनाशके खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी…
Kitaknashake-किटकनाशके खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी…
कमी कष्टात, कमी मेहनतीत, कमी मशागतीत आणि महत्वाचे म्हणजे कमी उत्पादन खर्चात (मजूरी, बियाणे, वीज, पाणी) आपण khodava-खोडवा ऊस पिक घेऊ शकतो. परंतु बहुतांश शेतकऱ्यांची अशी मानसिकता असते की ज्याप्रमाणे मुलीचे लग्न लावून तिला सासरी पाठवतो, तसे एकदा ऊस कारखान्याला गेला की त्या आनंदात तो खोडव्याकडे लक्षच देत नाही. ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे प्रमुख … Read more
Sanajivak- वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त असे घटक, की जे वनस्पतीच्या जैवरासायनिक क्रियेमध्ये (शरीरक्रियात) लक्षणीय बदल घडवून आणतात. वनस्पतींच्या शारीरिक क्रियावर ताबा ठेवणारी काही रासायनिक द्रव्ये नैसर्गिक रित्या वनस्पतीमध्ये तयार होत असतात. या द्रव्यांना संजीवके किंवा वनस्पती वृद्धी संप्रेरके असे म्हणतात. पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये वेगवेगळी संजीवके नैसर्गिकरीत्या वनस्पतीमध्ये तयार होत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने … Read more
एखाद्या आजारी माणसाला सलाईन वाटे टॉनिक देऊन त्याचा थकवा, अशक्तपणा कमी केला जातो. त्याचप्रमाणे, पिकाची वाढ मर्यादित कालावधी मध्ये कमी झाली असेल तर त्यास आधार/ ताकद देण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी, थोडेसे टॉनिक म्हणून अन्न व पाणी पिकांना, पानावाटे देणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत पिकांना जलद गतीने अन्नद्रव्य देण्याचे कार्य ही Water Soluble Fertilizers करतात. … Read more
शेतकऱ्यांनी Mirchi मिरची लागवडीला अग्रक्रम का द्यावा? तर, सर्वप्रथम हिरवी मिरची आपण बाजारात विकू शकतो, पण जर यदाकदाचित बाजार भाव कमी असेल तर त्यावेळेस हिरवी मिरची लाल करून, वाळवून चढ्या दराने आपण बाजारात विकू शकतो असा दुहेरी फायदा या पिकापासून मिळतो. आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरवी तसेच लाल मिरची वापरली जाते. त्यामुळे बाजारात हिरव्या मिरच्यांना नेहमीच … Read more
ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग (cactus) कुटुंबातील फळ आहे. हे मूळचे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील फळ पिक आहे. मुख्यतः कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशाबरोबरच सध्या भारतासारख्या पाश्चात्य देशांमध्ये याची लागवड सुरू झाली आहे. भारतात विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे पीक घेतले जाते. पारंपरिक शेतीमध्ये आपण … Read more
नमस्कार मंडळी, माती परीक्षण (Soil testing) हि काळाची गरज झाली आहे. शेतामध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी मुख्य खतांबरोबरच, सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. वेळोवेळी माती परीक्षण करणे का गरजेचे आहे? तुम्ही मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केलात तरी शेतीचे उत्पन्न वाढत नाही. शेतीतील एक नियम असा सांगतो की तुम्ही, तुमच्या पिकाला सगळे पोषक घटक … Read more
सुधारित वाण आणि शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञान यांचा वापर केल्यामुळे Vangi-वांगी या पिकाचे भरघोस उत्पादन मिळते म्हणून, शेतकरी वर्षभर म्हणजेच खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यातही लागवड करतात. तसेच शेतकरी आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करू शकतो. बाजारामध्ये वांग्याला नेहमीच मागणी असते कारण आपल्या आहारात वांग्याची भाजी, भरीत, वांग्याची भजी असे विविध पदार्थ असतात. पांढरे वांगे … Read more
ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तृणधान्य वर्गीय पीक आहे. आपली अन्नधान्याची गरज तसेच जनावरांना चारा म्हणून कडब्यासाठी या पिकाची खरीप आणि रब्बी तसेच उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा लागवड केली जाते. कृषी विज्ञान केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ज्वारीचे अधिक उत्पादन घेता येते. Jwari- ज्वारी पीक व्यवस्थापन यासाठी खालील बाबींचा अवलंब करावा… जमीन व पूर्वमशागत: खरीप ज्वारी शक्यतो … Read more
हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य वर्गीय पीक आहे. मानवी आहारात हरभऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे बाजारपेठेत या पिकाला चांगली मागणी असते. हरभरा या पिकाला सर्वात कमी पाण्याची गरज आणि कमीत कमी उत्पादन खर्च येतो, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारे हे पीक आहे आहे. तसेच हे पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे नत्रांचे स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढवते. … Read more