Maize: Dietary Importance and maize process busineass

Maize: Dietary Importance and maize process busineass

मकाचे आहारातील महत्त्व व प्रक्रीयायुक्त पदार्थ तृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात, जनावरांसाठी पशुखाद्य (Animal Feed) आणि कुक्कुट खाद्य (Poultry Feed) म्हणून उपयुक्त आहे. अनेक देशांमध्ये मका हे गरीब कुटुंबांचे मुख्य अन्न आहे. पारंपरिक पद्धतीने मका जात्यावर / गिरणींमध्ये दळून त्याच्या पिठाचा वापर भाकरी / रोटी बनविण्यासाठी केला जातो. मक्यापासून विविध प्रकारच्या maize process … Read more

Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय…

Soil fertility

जमिनीची(मातीची) सुपीकता म्हणजे काय? तर ढोबळमानाने सांगायचे झाल्यास, वनस्पतीच्या किंवा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता म्हणजेच Soil fertility जमिनीची सुपीकता होय. जमिनीच्या या सुपीकतेवरच शेतीचे उत्पन्न अवलंबून आहे. पूर्वी शेतीतून भरपूर उत्पादन मिळत असे. अगदी “शेतात सोनं पिकवलं जायचं” अशी जुन्या शेतकऱ्यांची म्हण आहे. एका दाण्याचे हजार दाणे करून देणाऱ्या आपल्या शेतीला … Read more

Humani niyantran: हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अशा प्रकारे करा एकात्मिक व्यवस्थापन…

Humani niyantran

हुमणी ही जमिनीत राहून पिकांच्या मुळ्या खाऊन नुकसान करणारी बहुभक्षी कीड आहे. या किडीमुळे ऊस, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा अशा जवळजवळ सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. दरवर्षी या किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरणाचा समतोल बिघडून या किडीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये होणारे हवामानातील बदल, तसेच … Read more

Kharip Hangam: शेतकऱ्यांना तारणार यंदाचा खरीप हंगाम?

Kharip Hangam

सध्या मे महिन्याचे कडक ऊन डोक्यावर घेत शेतकरी Kharip Hangam खरिपाच्या पूर्व तयारीला लागला आहे. आपल्या सर्व कुटुंबकबिल्यासह सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी मोठ्या आशेने शेतात राबत आहे. काट्याकुट्या वेचणे, शेणखत पसरणे (टाकणे), जमिनीतील तणांच्या मुळ्या, गाठी खोदणे, जमीन भुसभुशीत करणे, पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांधांची डागडुजी करणे या कामांना गती येऊ लागली आहे. मागील वर्षी … Read more

Impact of climate change on agriculture: हवामान बदलाचा शेतीवरील होणारा परिणाम व पर्यायी व्यवस्थापन

Impact of climate change on agriculture

तापमान वाढीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. आठवड्यातील 60-70 तास राबूनही शेतीचा व आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणे अशक्य झाले आहे. आपत्ती तर आलेलीच आहे, येणार आहे हे लक्षात घेऊन या आणीबाणीतून बाहेर पडण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. या नियोजनाविषयी आपण या लेखात चर्चा करणारच आहोत.

Lavala weed control- लव्हाळा तणाचा 100% बंदोबस्त: असे करा पीकनिहाय नियंत्रण

Lavala weed control

तणामुळे पिकाचे खूपच नुकसान होते. त्यामुळे तण नियंत्रण ही शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आणि गुंतागुंतीची समस्या ठरली आहे. कारण एक तर या कामासाठी मजूर मिळत नाही आणि मिळाले तर मजुरीचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकरी रासायनिक तणनाशकांचा वापर करत आहेत. पिकामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, दुधानी, गोखरू, केना, कुंदा, घोळ, माठ, गाजरगवत, चांदवेल ही तणे आढळतात. … Read more

Artificial Intelligence (AI)  in agriculture:  आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) ची पॉवर आता शेतकऱ्यांच्या वावरात…

Artificial Intelligence (AI)  in agriculture

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उठवली आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रात याचा वापर होत आहे. अगदी आपल्या दैनंदिन वापरातील स्वयंचलित उपकरणे, बँकांमधील एटीएम, स्वयंचलित वाहने, चेहरा किंवा हाताचे ठसे ओळखणारी सुरक्षा उपकरणे, हजेरी ठेवणारी यंत्रे, मोबाईल मधील दिशादर्शक हे सर्व आपण कळत नकळत वापरत … Read more

Jivamrut-जीवामृत घरच्याघऱी कसे तयार करावे?

Jivamrut-जीवामृत

दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे.  रासायनिक खतांवरही जास्त खर्च होत आहे. अशातच खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. बी- बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही..

त्याला पर्याय म्हणून जर आपण सेंद्रिय /जैविक खतांचा (Organic Fertilizers) वापर केला तर किमान उत्पादन खर्चात तरी बचत होईल.

Sendriya sheti/सेंद्रिय शेती म्हणजे काय? 

Sendriya sheti/सेंद्रिय शेती

सध्या जागतिक स्तरावर Sendriya sheti/सेंद्रिय शेती उत्पादनांना (ऑरगॅनिक उत्पादन)  मागणी वाढत आहे. रासायनिक खतांचा आणी औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात व संपूर्ण जगात वाढत आहे. आपल्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. आणि म्हणूनच विषमुक्त व चांगल्या गुणवत्तेची  फळे, भाजीपाला व अन्नधान्य हवे असेल तर आपण ही Sendriya sheti/सेंद्रिय शेती केली पाहिजे.

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version