ऊस शेती/Us Sheti: लक्ष्य एकरी/100,120… टन
महाराष्ट्रात शेतीच्या अर्थकारणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण तर ऊस शेतीवर अवलंबून आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु ऊस शेतीमध्ये पाण्याचा आणि खतांचा अमाप वापर यामुळे जमिनी क्षारपड बनत चालल्या आहेत. बदलते हवामान, नवीन रोगांचा प्रादुर्भाव याचाही परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे एकरी 100,120, … टनाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, शेतीत … Read more